असा कसा कोरड़ा राहिलो मी ?
ऊनही पावसात न्हाऊन गेले I
तुझ्या घरी रोज कोजागिरी
चांदणे मलाच का फसवून गेले I
मी दिवा विझवून ही माझ्या हातांनी
संशयी वारे तिथे वाहून गेले I
का रहावे मी ईमानी?
बेईमानी आसवांनी दुख माझे वाहून नेले I
माझ्या डोळ्यात आपली लायकी पाहूनही
सारे बेरड मलाच आरसा दाखवून गेले I
तुझ्या आठवान्चाच प्रकाश आहे हा
तू लावलेले दिवे कधीच विझून गेले II
ऊनही पावसात न्हाऊन गेले I
तुझ्या घरी रोज कोजागिरी
चांदणे मलाच का फसवून गेले I
मी दिवा विझवून ही माझ्या हातांनी
संशयी वारे तिथे वाहून गेले I
का रहावे मी ईमानी?
बेईमानी आसवांनी दुख माझे वाहून नेले I
माझ्या डोळ्यात आपली लायकी पाहूनही
सारे बेरड मलाच आरसा दाखवून गेले I
तुझ्या आठवान्चाच प्रकाश आहे हा
तू लावलेले दिवे कधीच विझून गेले II
माझी कविता... मयुरेश साने...
No comments:
Post a Comment